शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-काँग्रेसकडून प्रमाणपत्राची गरज नाही_ असादुद्दीन ओवैसी :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:57 IST

बेळगाव : काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचे, तर भाजप राष्ट्रीयत्वाचे दुकान चालवित असून त्यांच्याकडून आम्हाला प्रमाणपत्राची गरज नाही, अशी टीका बेळगावात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी केल.

ठळक मुद्देजेडीएसला मतदान करण्याचे आवाहन

बेळगाव : काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचे, तर भाजप राष्ट्रीयत्वाचे दुकान चालवित असून त्यांच्याकडून आम्हाला प्रमाणपत्राची गरज नाही, अशी टीका बेळगावात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी केल.काँग्रेस-भाजपला विसरा आणि जेडीएसला मत द्या, असा नारा त्यांनी दिला. बेळगावात भगवा फेटा परिधान करून त्यांनी भाषण दिले. सीपीएड् मैदान येथे सभा झाली.

बेळगाव उत्तरमधील उमेदवार अशफाक मडकी, शिवनगौडा पाटील या जनता दल (स.) उमेदवारांच्या प्रचारासाठी ते आले होते. मी अनेक दिवसांपासून बेळगावला यायचा विचार करीत होतो; पण कर्नाटकातील काँग्रेस सरकार आडकाटी घालण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे हे शक्य होत नव्हते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मला बेळगावला येण्यापासून कायम रोखत होते; पण मी आता बेळगावला येतच राहणार. मला आता रोखणे काँग्रेसला शक्य होणार नाही, असे आव्हान त्यांनी दिले.

राहुल गांधी म्हणत होते, संसदेत १५ मिनिटे बोलायला संधी द्या. आता त्याच राहुल गांधींना मी विचारतो की, मला बेळगावला येण्यास का रोखत होता. मोदी आणि राहुल गांधी यांनी माझ्याबरोबर खुल्या चर्चेला यावे. फक्त पाच मिनिटे चर्चा करा, असे खुले आव्हान मी देतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले. ओवैसी कर्नाटकात मत विभाजन करायला आले आहेत, असे लोक म्हणत आहेत. मुस्लिम, दलित सर्वसामान्य वर्गाच्या राजकीय सबलीकरणासाठी काँग्रेस, भाजप बाधा घालत आहेत.

मी कोणत्याही जाती-धर्माच्या बाजूने नाही. माझे आंदोलन प्रत्येकाला घटनेने दिलेले अधिकार मिळावेत यासाठी आहे. कर्नाटकात दिवसेंदिवस गुन्हे आणि संशयास्पद मृत्यू वाढताहेत. काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी वाढली आहे. मोदींना गुजरातला परत पाठविण्याचे धाडस फक्त प्रादेशिक पक्षातच आहे.आझाद यांचा ओवैसींवर पलटवारबेळगाव : असादुद्दीन ओवैेसी हे कोणत्या दुकानदारातून जन्माला आले आहेत, असा प्रश्न उपस्थित करून ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाबनबी आझाद यांनी ओवैेसी यांच्यावर पलटवार केला आहे. मंगळवारी सायंकाळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप राष्ट्रीयत्वाचे तर काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेची दुकानदारी चालविली असल्याची टीका ओवैेसी यांनी केली होती. निवडणुकीत दिलेली कोणतीच आश्वासने मोदी सरकारने पाळली नाहीत. संसदेत विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी बाहेर काँग्रेस विरोधी वक्तव्ये करीत आहेत. असे ते म्हणाले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८